खानदेशातील प्रागैतिहासिक काळ
खानदेशातील प्रागैतिहासिक काळ -
मानवी प्रागैतिहासिक काळ समजून घेण्यासाठी स्तरावर उत्खनने तसेच भौगोलिकदृष्ट्या सर्वेक्षण जरूरीचे असते. आदिम मानवाने वापरलेली दगडी अवजारे व काही वस्तू ज्या नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या असतात, उदाहरणार्थ हाडे, लाकुड, झाडांच्या फांद्या पाने...
शिवभारत | शिवभारतकार कवींद्र परमानंदांची समाधी
शिवभारत | शिवभारतकार कवींद्र परमानंदांची समाधी -
'शिवभारत', शिवचरित्राच्या सर्वाधिक विश्वसनीय आणि समकालीन साधनांपैकी एक. छत्रपति शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या नेवासाच्या कवींद्र परमानंदांनी ते लिहिले. इतिहास संशोधक सदाशिव महादेव दिवेकर यांनी १९२७ मध्ये अतिशय कष्टाने...
हिरकणी टोक | Hirkani Tok
हिरकणी टोक -
रायगडाच्या प्रत्येक फेरीत माझे हिरकणी टोकावर जाण्याचे राहून जायचे. हजारो एकर क्षेत्रफळ असलेल्या रायगडाच्या माथ्यावर हिरकणी टोक वगळता बाकीच्या सगळ्या भागात फिरून आलेलो होतो. यावेळी रायगडावर गेल्यावर पहिले हिरकणी टोक बघून घ्यायचेच...
स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज
स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज -
छत्रपति शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज यांची आज जयंती. इतके मोठे व्यक्तिमत्त्व असूनदेखील राजाराम महाराज हे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात दुर्लक्षित आणि उपेक्षित व्यक्तिमत्त्व आहेत. हे...
काशी विश्वेश्वर मंदिर
काशी विश्वेश्वर मंदिर -
काशीतील भगवान शंकरांचे मंदिर हे समस्त हिंदुधार्मियांचे श्रद्धास्थान . सातव्या शतकात या मंदिराचे शिखर हे १०० फुट उंच असल्याची नोंद चीनी प्रवासी युआन्चांग करतो. मुस्लीम आक्रमकांनी वेळोवेळी या मंदिरास पाडून नष्ट...
कवायती फौजेचा पगार
कवायती फौजेचा पगार -
गेल्या दोन लेखामध्ये आपण उत्तर मराठेशाहीतील मराठ्यांच्या फौजेच्या पगाराची माहिती घेतली. त्याच धर्तीवर या लेखात मराठेशाहीतील कवायती फौजेतील सैनिकांच्या पगाराबद्दल (कवायती फौजेचा पगार) थोडी माहिती घेऊ या. इंग्रज लोंकांचे हिंदुस्थानात आगमन झाले...
मराठ्यांच्या नर्मदास्वारीची मुहूर्तमेढ
मराठ्यांच्या नर्मदास्वारीची मुहूर्तमेढ -
मराठ्यांच्या राज्यस्थापनेच्या काळापासून मराठ्यांची उत्तर पादक्रांत करण्याची मनिषा होती. ‘काशीचा विश्वेश्वर सोडवा’ हे थोरल्या छत्रपतींचे स्वप्न! मराठ्यांची ही उत्तरेची मनिषा ऐन शिवकाळात कधीही पूर्ण होऊ शकली नाही. थोरल्या महाराजांनी दक्षिण दिग्विजय...
फिरंग्यांचे घाऊक बारसे
फिरंग्यांचे घाऊक बारसे -
मित्रानो,या लेखाचे शीर्षक थोडेसे आपल्याला मजेशीर वाटेल. फिरंगी लोकांचे घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणात बारसे कसे होऊ शकते आणि करणारे कोण आहेत असा विचार येणे साहजिकच आहे. आपल्याला ठाऊक आहेच की अठराव्या...
पानीपत भाग २
पानीपत भाग २ -
अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासाचं एक अजरामर पान...
सुरुवातीला सदाशिवराव यांचे निर्णय मान्य नसल्याने व युद्ध हरते पाहुन अनेक सरदार मंडळी एनवेळी रणांगण सोडून गेली पण जनकोजी शिंदे व मानाजी पायगुडे मात्र शेवट पर्यंत...