श्री प्रताप शस्त्रागार
श्री प्रताप शस्त्रागार -
शस्त्रांच्या दुनियेतील अद्भुत ग्रंथराज असं ज्याचं वर्णन करता येईल असं अत्यंत दुर्मिळ पुस्तक श्री प्रताप शस्त्रागार. बडोदा संस्थानचे अधिपती सेनाखासखेल श्रीमंत महाराजा प्रतापसिंह गायकवाड यांनी पुरातन शस्त्रास्त्रे यांचं संग्रहालय बडोद्यातील आपल्या लक्ष्मीविलास...
भोसले कुळातील कर्तृत्ववान रणरागिणी
भोसले कुळातील कर्तृत्ववान रणरागिणी !!
स्त्री शक्तीचा जागर!! पुस्तक लेखमाला क्रमांक - २७!!
छत्रपती शिवरायांनी स्वराज्यस्थापनेचा जो यज्ञ आरंभला होता! त्यात अनेक कर्तृत्ववान माणसे पुढे आली. पण या सर्वांची सुरुवात झाली ती छत्रपतींच्या स्वतःच्या घरातूनच! शिवरायांचे...
श्रीमंत पहिले बाजीराव पेशवा सरकार
श्रीमंत पहिले बाजीराव पेशवा सरकार !!
पुस्तक लेखमाला क्रमांक २४ -
छत्रपती शिवराय आणि शंभु महाराज यांच्या नंतर शाहू महाराज यांनी जो स्वराज विस्ताराचा यज्ञ आरंभला.हा मराठा स्वराज्य विस्तार शाहू महाराज्यांच्या काळात पुढे नेण्याचे काम केले...
आग्रा ते राजगड!
आग्रा ते राजगड! अर्थातच शिवरायांची आग्र्याहून सुटका!!
पुस्तक लेखमाला क्रमांक २३ -
१६५९ च्या अफजलखान वधाच्या प्रसंगानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेला सर्वात मोठा जीवघेणा प्रसंग म्हणजेच आग्रा भेट आणि त्यातून केलेली धाडसी सुटका! त्यामुळे ही घटना...
अस्सल शिवचरित्र कोणते ?
अस्सल शिवचरित्र कोणते ?
आजकाल तुम्हाला 'शिवचरित्र' म्हणून खूप जणांनी अनेक पुस्तकं suggest केली असेल त्याला कारणही तसेच आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत ज्यांच्यावर अनेक पुस्तकें निघाली. कुणी त्यांच्यावर कादंबरी लिहली,...
स्वराज्यसंकल्पक श्री शहाजी महाराज भोसले!!
स्वराज्यसंकल्पक श्री शहाजी महाराज भोसले!!
(पुस्तक लेखमाला क्रमांक २२)
अखंड हिंदुस्थानात सुमारे तीनशे वर्षे जुलूम अत्याचार करून ठाण मांडून बसलेल्या परदेशीय इस्लामी सत्तेला उलथवून टाकून स्वतःचे स्वराज्य उभे करण्याचे आणि दिल्ली पर्यंत धडक मारून या हिंदुस्थानाची...
शिवछत्रपतींचा अलौकिक “दक्षिण दिग्विजय”!!
शिवछत्रपतींचा अलौकिक "दक्षिण दिग्विजय"!!
पुस्तक लेखमाला क्रमांक २१.
जैष्ठ शुद्ध त्रयोदशी ला म्हणजेच ६ जून १६७४ ला किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राजाभिषेक झाहला. या मराठी मातीने पाहिलेले एक दैदिप्यमान स्वप्न पूर्ण झाले. राजे सिंहासनारूढ झाले."या युगी...
शिवछत्रपतींचे आरमार
शिवछत्रपतींचे आरमार!
पुस्तक लेखमाला क्रमांक - २०.
शिवरायांनी १६५६ ला जावळी काबीज करून स्वराज्याची सीमा कोकणापर्यंत वाढविली.स्वराज्यातील कोकण किनाऱ्यावरील शत्रू म्हणजे समुद्रातील जंजिऱ्याचा सिद्दी.त्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीशी मराठ्यांच्या झटापटी अर्थातच वाढल्या. घरातील उंदीर अथवा शेतातील घुशी ज्याप्रमाणे...
छत्रपती शिवरायांची युद्धनीती!
छत्रपती शिवरायांची युद्धनीती!
अर्थातच शिवछत्रपतींच्या काळातील लढली गेलेली युद्धे!
पुस्तक लेखमाला क्रमांक -१८.
छत्रपती शिवरायांची युद्धनीती म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती स्वराज्य स्थापनेसाठी लढली गेलेली युद्धे! छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा या तंत्राद्वारे लढलेली युद्धे! आदिलशाही काळात...