भाट्ये बीच, रत्नागिरी | Bhatye Beach, Ratnagiri
भाट्ये बीच, रत्नागिरी -
महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असा रत्नागिरी जिल्हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. पूर्वेला उत्तुंग असा सह्याद्री तर पश्चिमेला विशाल अरबी समुद्र याच्यामध्ये वसलेला असल्याने रत्नागिरी पर्यटन स्थळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात....
तीन खाड्यांचा संगम, करजुवे
तीन खाड्यांचा संगम, करजुवे..!!
कोकणची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की आपल्या भटकंतीमध्ये आपल्याला अनेकदा विविध नद्या, खाड्या आडव्या येत असतात. अनेकठिकाणी आता या नद्यांवर पूल बांधलेले आहेत, तर अनेक ठिकाणी अजूनही या काठावरून पलीकडे जाण्यासाठी...
संगमेश्वरी नौका बांधणी
संगमेश्वरी नौका बांधणी -
“आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा. तद्वत ज्याचे आरमार त्याचा समुद्र.” छत्रपती शिवरायांनी सांगितलेली आणि रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवलेल्या आज्ञापत्रातली ही वाक्यं. जाणता राजा हा...
नागाव बीच आणि काशिद बीच
नागाव बीच आणि काशिद बीच
नागाव बीच :
पुणे ते नागाव बीच अंतर १५० किमी आहे (मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे मार्गे). नागाव गावात असलेल्या नारळी-पोफळीच्या बागा आणि त्या बागांच्या मधून जाणारा रस्ता आपल्याला नागांव समुद्रकिनाऱ्यावर घेऊन...
रेडी समुद्रकिनारा
रेडी समुद्रकिनारा...
सह्यद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधल्या पायवाटा धुंडाळत केलेली भटकंती जितकी अंगातली रग शमवणारी तितकीच कोकणातल्या समुद्रकिनाऱ्याची भटकंती मनाला रिझवणारी. महाराष्ट्राच्या समुद्र किना-यावरील दक्षिण टोकाचे शेवटचे गाव म्हणजे रेडी. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या...
कुणकेश्वर किनारा
कुणकेश्वर किनारा...
कुणकेश्वर हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले असुन ते देवगडपासुन दक्षिणेस २० कि.मी.वर आहे. कुणकेश्वर हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री क्षेत्र कुणकेश्वर हे शिवमंदिर असुन या मंदिराची उभारणी १२...
अलिबाग | Alibaug
अलिबाग | Alibaug
रायगड जिल्ह्यात असणारे अलिबाग समुद्रकिनारा पुणे तसेच मुंबईच्या पर्यटकांचा एकदिवसीय पर्यटनाचे आवडते ठिकाण आहे. पुणे मुंबईहून अलिबागला येण्यासाठी थेट बस उपलब्ध आहे. रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे...